हे आहेत माझे मोठे काका माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू . यांचे नाव होते जो मेकेन्ना एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक बास्केट बॉल खेळाडू होते . न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत. अग्निशामक दलात काम करणे या कुटुंबाचा इतिहास होता म्हणूनच १९३८ साली त्यांनी अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली. अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा भितीवरील साहित्य त्यातील एक होते एक नळकांडे जे जड धातूचे होते. फळीवरून ते घास अरुण हातावर पडले. काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला. दोन दिवसनंतर त्यांना ताप आला. ताप वाढतच गेला . त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही ते स्थानिक डॉक्टर कडे गेले . त्यांना काही विशेष वाटले नाही. एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले. तेथील परिचारिकांना आढळले त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे . त्यास ते त्यावेळी रक्त दुषित झाल्याचे म्हणाले , ते काही जास्त बोलले नाहीत , त्यांना त्याची माहिती होती , ते काही करू शकत नव्हते त्या काळी . आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा तेव्हा नव्हती जंतू संसर्ग बरा करण्याची पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी, जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत. अथवा मरण पावत . माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते. थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते. शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले . प्रमुख अवयवांनी काम करणे बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले. त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली. कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास रांगेत उभे राहू लागली . आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल. त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते मरण पावले . त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते . मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल अनेकांचा असाच मृत्यू झाला होता . तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार याने मृत्यू पावत नसत. जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात. या रोगाने पूर्वज मरत नसत कारण तेवढे ते जगत नसत हे आजार विकसित होण्यास जखमांनी त्यांचा मृत्यू होई बैलाचे शिंग घुसल्याने युद्धात जायबंदी झाल्याने औद्योगिक क्रांतीने झालेल्या कारखान्यातील बदलाने आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे जखम झाली कि मृत्यू ठरत असे पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई ती आज तशी राहिली नाही काही दिवसातच तुम्ही बरे होता हा चमत्कारच नाही का ? तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या सुवर्णकाळात राहतोय . पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय, माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात प्रतिजैविके नव्हती . आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत जो प्रतीजैविकांचा आहे . पूर्वीच्या काळी साधा संसर्ग एखाद्यास होई व त्यामुळे त्यास पर्ण गमवावा लागे तसा आजही प्रसंग घडतो . लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत ते ज्या कारणाने घडते त्यास प्रतीजैविकांची रोधकता थोडक्यात ते असे घडते आपल्या अन्नासाठी जीवाणू एक प्रकारच्या शर्यतीत असतात त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी लढण्यासाठी घातक रसायन टाकतात तर शत्रू जीवाणू बचावा साठी त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द उत्क्रांत होऊन सज्ज होतात. प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या. आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी प्रत्युत्तर दिले. काय घडले पहा. १९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला. आणि जगभर १९४५ मध्येच त्याचे प्रतिरोधक आढळले. व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले. १९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले. १९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले. २००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली. गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे. प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध पुन्हा दुसरे प्रतिरोधक आणि त्यास पुन्हा प्रतिरोध पण हा खेळ आता संपत आला आहे . जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे फायद्याची बाब नाही . जगभर जंतू संसर्ग पसरत आहे. शंभरहून अधिक प्रतिजैविके आजमितीस बाजारात आहेत दोन प्रतिजैविके वापरता येतील पण त्याचे दुष्परिणाम आहेत किवा एक, किवा एकही नाही हे असेच दिसून येते . २००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास एक उदाहरण आढळले उत्तर करोलिना इस्पितळात दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये प्रतिरोधकता आढळली. त्या आजाराला आज KPC, म्हणतात. हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून द अमेरिका युरोप आणि मध्यपूर्व स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये भारतातून आलेल्या एकास तपासले त्यास वेगळा संसर्ग आढळला. एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध आढळला. रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा जीन आढळला. ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया व आफ्रिकेत पसरला आहे तसेच कॅनडा व अमेरिकेतही आशा आहे, हा संसर्ग विरळाच असेल प्रत्यक्षात अमेरिका व युरोपात दरवर्षी ५०,००० लोक मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख लोक दरवर्षी मरण पावतात ही खूपच संख्या आहे तरीही तुम्हाला वाटेल की आपण सुरक्षित आहोत. हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते. तेही अति सुरक्षा विभागात. आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत. या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे. त्यामुळे आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. आपली पक्की धारणा आहे की प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार प्रभावी झाले आहेत. जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर काय होईल? रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच कर्करोगी एड्स रुग्ण अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली जन्मलेले बाळ तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या बाह्य गोष्टी स्टेंट. मधुमेहाचे पम्प डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय सहातील एक मृत्यू पावतो सर्जरी बंद होईल अथवा पुढे ढकलले जाईल निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही. शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही. हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही. प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया. बाळंतपण शत्रक्रिया याची भीती आज अल्प असली तरी त्याची माहिती हवी. त्वचा संसर्ग अवयव गमावण्याच्या अवस्थेत जातो जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात आईचा मृत्यू होतो. १०० तील एका मातेचा आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात. हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे . आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे . जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे माहित असल्यावर तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ? घसरगुंडीवरून घसराल ? नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ? घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ? पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला तो पोलीस ब्रिटीश नागरिक अल्बर्ट अलेक्झांडर जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा काढावा लागला त्यास हे संक्रमण सहजपणे झाले . बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात काटे घुसले. त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले त्यतील आकडेवारीनुसार आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण न मिळविल्यास २०५० पर्यंत ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी पर्यंत जाईल या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत. यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. ही भयानक संख्या होऊ नये यास्तव, याचे उत्तर सोपे नाही स्वतः पासून सुरवात करावी लागेल रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो . अनावश्यक प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर करून . निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ? १९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात मुक्तपणे विकले जाई . विकासनशील देशात अशी प्रतिजैविके अजूनही अशीच विकली जातात . अमेरिकेत तर पन्नास टक्के प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात. यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात. ते त्या आजारासाठी कुचकामी असतात. हे सर्व घडते ते दवाखान्यात. पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज प्रीतीजैविके दिली जातात. आजार बारा होण्यासाठी नव्हे तर त्यांना लठ्ठ बनविण्यास. शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात. हे प्राण्यांच्या मांसात आढळते. जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर अवलंबून असतात विशेषतः आशियात हे फलोत्पादनात दिसते सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण उत्तेजना देऊ लागलो तर याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही . हे भाकीत आहे असे नव्हे तर ही वास्तविकता आहे . अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले "अविचारी लोक पेनिसिलीनचा उपचार करीत आहेत ते जबाबदार आहेत जर यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास जो संसर्गीत आहे . पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे मला अशा आहे हे टाळले जाईल आपल्याला हे टाळता येईल ? नव्या प्रतिजैविकांच्या शोधात अनेक कंपनी कार्यरत आहेत. सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते. नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे . त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ . कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे पण तेवढेसे पुरेसे नाही . यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते. दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी जन्माला येते . नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना दहा वर्षे लागतात प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो. संकेतांक तोडण्यास आपल्या बचावाचा जो आपल्या शरीराने तयार केला. जेव्हा प्रतिजैविके नव्हती तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते ते आपला पराजय करू शकत नव्हते हे सर्व एकतर्फी युद्ध आहे . पण हे आपण बदलू शकतो. आपण अशी व्यवस्था करू शकतो जी आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे प्रतीजैविकांची मागणी चौकीदार राहून तपासली पाहिजे . प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची पुन्हा तपासणी झाली पाहिजे. शेतीसाठी प्रतिजैविकाचा वापर बंद केला पाहिजे. आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे. जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल. या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत. पण त्या बहुदा पुरेश्या होईल आपण मदत करे पावेतो . प्रतीरोधाची सवय झाली आहे . आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे हि सवय मोडणे. आम्ही पूर्वी असे केले आहे प्रवास करतांना सीट बेल्ट बांधण्याची सवय आहे जी पूर्वी नव्हती सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती जी आज आढळत नाही . आपण पर्यावरणाची काळजी घेतो अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही कारण या बाबी खर्चिक आहेत सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व आपल्या हिताचे नाही स सामाजिक ठेवण बदलत आहे तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण मोठे संकट आहे पण जसा तुम्ही fluorescent lightbulb वापरता कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित होऊ द्यायचे नाही फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता. पाम तेलासाठी जंगल तोड टाळता तुम्हाला जाणवेल संकटावर मात करण्यासाठी या लहान लहान पायरया आहेत अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत केले पाहिजे . आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी प्रतीजैविकाची मागणी करू नका. ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात , प्रत्येक सुपर मार्केट मध्ये , जेथून मांस मिळते . आपण एकमेकास वचन देऊ चिकन , मासे फळे विकत घेणार नाही जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील. आम्ही जर असे केले. तर आपण प्रतीजैवीकाच्या प्रतीरोधास सावकाश करू शकू. पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे. १९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले. आणि केवळ ७० वर्षातच आपण सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत. आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत. पुन्हा या युगात येण्यास , आभारी आहे. (टाळ्या )