मी जगातील सर्वोत्तम व्यवसाय करतेय. मी डॉक्टर आहे. म्हणून मी असे म्हणत नाही. मी एक लठ्ठपणाची डॉक्टर आहे. मला एका गटाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. जो लठ्ठपणाच्या गैरसमजाबाबत अभ्यास करीत होता. माझ्याकडे आलेलुं रुग्णांनी लठ्ठपणाच्या वेदना भोगल्या होत्या. लज्जा,न्यूनगंड दोषारोपण आणि त्यांचाबाबत झालेला भेदभाव. हा दृष्टीकोन आरोग्यची काळजी घेणाऱ्या केंद्रातही दिसतो. या लोकांना या अवस्थेत येण्याबद्दल दोष दिला जातो. त्यांनी योग्यवेळी काळजी घेतली नसती तर ते लठ्ठ झाले नसते. त्यांना तशी प्रेरणाच मिळाली नाही. पण मी सांगत्येय. तसे नाही. दोष द्यायचा असेल तर, तो आपण देत असलेल्या सल्ल्याला द्या. आपल्यात बदल घडविण्याची ही योग्य वेळ आहे. लठ्ठपणा हा आजार आहे चारित्र्यातील दोष नव्हे. शरीरातील अनेक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स त्यासाठी कारणीभूत असतात. इन्सुलिन हे त्यातील प्रमुख संप्रेरक आहे. बहुतेक लठ्ठ व्यक्तीमध्ये इन्सुलिन प्रतिरोध असतो. इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे आहे तरी काय? इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे मधुमेह पूर्व पूर्व मधुमेह स्थिती प्रीडायबेटिक. इन्सुलिनचे काम रक्तशर्करा शरीरातील पेशीत ढकलणे.तेथे उर्जानिर्मिती होते. पण जर एखाद्यास इन्सुलिन प्रतिरोध असेल, तर ही रक्तशर्करा म्हणजे ग्लुकोज पेशींना मिळत नाही. ही ग्लुकोज रक्तात फिरत राहत नाही अन्यथा आपल्याला प्रत्येक जेवणानंतर मधुमेह स्थिती आढळली असती. एखादा जेव्हा इन्सुलिन प्रतिरोधक असतो तेव्हा शरीर ते अधिक तयार करते त्याचा प्रतिसाद म्हणून. आणि इन्सुलीनची पातळी शरीरात वाढतच जाते काही काळासाठी. वर्षांसाठी रक्तशर्करेचे प्रमाण योग्य राहू शकते. पण तसे कायम होत नाही. आणि ही इन्सुलिनची वाढलेली पातळी काही काळाने रक्तातील ग्लुकोज प्रमाणात ठेऊ शकत नाही. ती वाढतच जाते. आणि मग मधुमेह होतो. तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही हे ऐकून माझे बहुतेक रुग्णांना मधुमेह वा इन्सुलिन प्रतीरोधता आहे. तुम्ही विचार करण्यास लागाल ५०% अमेरिकन मधुमेहाने पीडित आहेत म्हणजे सुमारे १२ कोटी अमेरिकन. ज्या प्रत्येकास इन्सुलिन प्रतिरोध आहे, जसे मी सांगते लोकांमध्ये इन्सुलिन पातळी वाढते याचे कारण त्यांच्यातील इन्सुलिन प्रतीरोधता. जी अनेक वर्षापासून व दशकापासून असते. निदानापूर्वी किवा पूर्व मधुमेहाच्या निदानापूर्वी. सामान्य वजनाहून १६ ते २५ टक्के अधिक वजन असणाऱ्या व्यक्ती इन्सुलिन प्रतीरोधाने बाधित असतात. याचा मागोवा घेतला तर आपण चकित होऊ. इन्सुलिन प्रतीरोधाचा त्रास आहे तो हा कि हा वाढला कि मधुमेह २ लवकर होतो. पण इन्सुलिन आपल्याला भुकेची जाणीवही करीत असतो आणि जे आपण खातो ते शरीरात चरबीच्या रुपात जमा होते' इन्सुलिन चरबी साठविणारे संप्रेरक म्हणजे हार्मोन्स आहे. हा कशी समस्या उभी कारेतो ते पाहू या याने लठ्ठ्ठ्पणा व चयापचय क्रिया यांचे विकार उदा मधुमेह उद्भवतो. पण हे आपण अगोदरच जर जाणले तर आणि ग्लुकोज कमी घेतली तर इन्सुलिन ही कमी तयर होईल. कसे होईल पाहू या. तुम्ही जे खाता ते एकतर कार्बोहायड्रेड व प्रोटीन वा चरबी असते. त्यात ग्लुकोजचे प्रमाण भिन्न असल्याने इन्सुलिन पातळीवर परिणाम भिन्न असतो. या आलेखात तुम्ही पाहत आहात. आपण कार्बोहायड्रेड घेतो तेव्हा इन्सुलिनची व ग्लुकोजची आपल्यात शरीरातील पातळी अचानक उंचावते. प्रोटीन घेतल्यास तसे होत नाही. पण चरबीयुक्त आहाराने काय होते पहा काहीच होत नाही ह्या आलेख दाखवितो हेच येथे महत्वाचे आहे. या आलेखाचा तुम्हास अर्थ सांगते. वास्तविक जीवनात. आपण मागे जाऊ या. आठवा,मागील वेळी तुम्ही चायनीज अन्न अमेरिकन रुपात खाल्लेले. याबद्दल काही नियम आहेत. पहिला याठिकाणी तुम्ही गरजेहून अधिक खाल्ले. कारण थांबा हा संदेश तुम्हाला मिळाला नाही तुम्ही खातच जाता. डुलकी येईस्तोर दुसरा नियम :तासाभराने तुम्हाला भूक लागते. का? कारण जेवणातील भाताने रक्तात ग्लुकोज व इन्सुलिन रॉकेट गतीने उंचाविले. ज्याने भूक तर वाढेल तसेच तुमच्या शरीरात चरबीही जमा होईल. तुम्ही जर इन्सुलिन प्रतिरोधक असाल त्याची सुरवात असेल आणि तुमची इन्सुलिन पातळी अगोदरच वाढलेली असेल तर तुम्हाला सतत भूक लागेल. हे असे घडते: कार्बोहायड्रेड खा. ग्लुकोज वाढेल त्यामुळे इन्सुलिन पातळी वाढेल आणि त्यामुळेच सतत भूक लागेल व चरबी साठेल मग अश्याना कोणता आहार घेण्यास सांगायचा येथे हेच महत्वाचे आहे. मधुमेह २ बाबत बोलू सामान्यपणे मधुमेह २ रुग्णांना प्रत्येक जेवणात ४० ते ६५ ग्राम कार्बोहायड्रेड घेण्यास सांगितले जाते. आणि इतर आहार पण मी सांगते,विश्वास ठेवा हे कार्बोहायड्रेड जास्त होतात याने काय परिणाम होईल ग्लुकोज व इंसुलींनवर हे पदार्थ खातो तेव्हा? आपली ही शिफारसच आपल्यापुढे समस्या उभी करते. विचित्र वाटते ना? पण ते खरेच आहे. मुळातच मधुमेह हा कार्बोहायड्रेड सेवनानेच दोष निर्माण करीत असतो. आपल्याला रक्तात ग्लुकोज मिळणार नाही. पण ही तात्पुरती समस्या आहे, पण दूरवर होणारे परिणाम मोठे असतात. इन्सुलिन प्रतीरोधाक्ता म्हणजेच कार्बोहायड्रेड शन न होणे होय. मग ही शिफारस तरी का स्वीकारावी? अमेरीकन मधुमेह मार्गदर्शन संस्थानुसार निष्कर्ष हीन आहे हे सांगणे कि विशिष्ट मर्यादेत कार्बोहायड्रेड घ्यावेत पण ही शिफारस या साठी योग्य वाटते कि कार्बोहायड्रेड हे एकमेव ग्लुकोज शरीरात प्राप्त करणारा घटक आहे आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार लागतात आणि मग सांगितले जाते: तुम्ही मधुमेहावर औषध घेत आहात तुम्हाला त्यासाठी काही कार्बोहायड्रेड खावे लागतील अन्यथा ग्लुकोज कमी होईल आता पहा, या सल्ल्याचे दुष्टचक्र कसे असते पहा कार्बोहायड्रेड खा आणि गोळ्या घ्या. पण त्यामुळे तुम्ही अधिक कार्बोहायड्रेड खाता आणि त्या औषधाचा दुष्परिणाम टाळता हे चक्र चालूच राहते. वाईट हे कि अमेरिकन डायबेटीस असो. च्या मार्ग दर्शनात मधुमेह घालवून देण्याबाबत ध्येयच नाही. यात बदल व्हायला पाहिजे. अनेकात हा माघारी जाऊ शकतो. विशेषतः; लवकर सुरवात केल्यास लोकांना हे केवळ सांगून भागणार नाही. तर प्रत्यक्षात त्यांना हा व्यवहारी सल्ला दिला पाहिजे. कार्बोहायड्रेड बद्दल बोलू तुम्हाला धक्का बसेल ऐकून आपल्याला त्याची गरज नसते. खरेच सांगत्ये आपल्याला मुळीच त्याची गरज नसते दररोज आपल्याजवळ महत्वाची अमिनी असिड आहेत जी प्रोटीन असतात तसेच आवश्यक अशी मेद, पण कार्बोहायड्रेड लागत नाहीत पोषक द्रव्ये आवश्यक आहेत ती मिळालीच पाहिजे. आपण मोठ्या प्रमाणात ग्लुकोज तयार करीत असतो. त्यास ग्लुकोजेन्सीस म्हणतात. त्याची आपणास गरज नसते. त्याचा मोठा वापर आपल्याला आजारी पडतो. तरीही आपण त्याची शिफारस करीत असतो. किमान प्रमाणात घेण्याची. त्यांना मिळणारी आर्धी उर्जा यापासून मिळते. यास काही अर्थ आहे. काय होते ते पाहू या. खूप प्रमाणात कार्बोहायड्रेड कपात करण्याची शिकवण आमच्या रुग्णांना देत असतो. जेवणात त्यांना कमी महत्व देण्याचे. जास्त महत्व नव्हे. त्याने काय होईल? जेव्हा रुग्ण कार्बोहायड्रेड कमी करतात. त्यांची ग्लुकोज रक्तशर्करा कमी होते. व झपाट्याने इन्सुलिन पातळी घटते. हेच महत्वाचे आहे. कारण जो अभ्यास राष्ट्रीय आरोग्य व पोषक द्रव्ये परीक्षण द्वारा केला आणि जो NHANES पेख उजवा आहे सांगतो. कि एकमेव मोठा धोका कोरोनरी आर्टरी रोगाचा इन्सुलिन प्रतिरोध हाच असतो. ४२% हृद्य विकाराचे झटके येण्याचे हेच कारण असते. कमी कार्बोहायड्रेड आहार खूप परिणामकारक आहे. त्याने निदान आपण १०० युनिट इन्सुलिन कमी करू शकतो. काही दिवसातच. याचे एक उत्तम उदाहरण देते. २० वर्षाचा मधुमेह २ ने ग्रासित एका तरुणीचे. ती आली जेव्हा तिला डॉक्टरने आजारी असल्याचे सांगितले. ती यास सरावली होती तिचा मधुमेह नियंत्रणाबाहेर होता. वास्तविक तिला बहुविध औषधी प्रणाली दिली जात होती. त्यात ३०० युनिट इन्सुलिनचा समावेश होता. तो तिला रोज पंपाद्वारे शरीरात दिला जात असे लक्षात घ्या हे सर्व असूनही तिची रक्तशर्करा नियंत्रणाबाहेर होती. आम्ही तिला कमी कार्बोहायड्रेड आहारावर ठेवले. चार महिन्यांनी तिचे वजन कमी झाले आणि ती आजारीही पडली नाही आणि आता तिची रक्तशर्करा सामान्य आहे. आणि आता मधुमेहाचा उपचार बंद केला आहे. ३०० युनिट इन्सुलिन बंद झाले. इन्सुलिन पंप वापरणे थांबले. प्रत्येक दिवशी बोटातून रक्त काढून ग्लुकोज तपासणे थांबले तिचा मधुमेह हद्दपार झाला. मला सर्वात जास्त माझ्या रुग्णांना सांगायला आवडते ते यापुढे मधुमेही राहणार नाहीत. त्यांच्या समस्यांच्या यादीतील सर्व आम्ही नष्ट करतो ते बरे होतात चमत्कार आहे ना? याचे श्रेय दिले पाहिजे डॉक्टर ओझ यांना. बरे होणे म्हणजे पुन्हा मधुमेह न होणे. आणि जर ते पुन्हा खाऊ लागले जास्त कार्बोहायड्रेड तर पुन्हा होईल बरेऊ झाले नाहीत पण त्यांना मधुमेह होणार नाही समस्या सुटलेली असते जोवर तुम्ही त्या करणापासून दूर राहता. काय वाटते याबद्दल मग एखाद्याने काय खावे? प्रथम सांगते काय खाऊ नये. कमी कार्बोहायड्रेड म्हणजे शून्य कार्बोहायड्रेड नव्हे वा जास्त प्रोटीन सामान्यपणे होणारी टीका निराश करणारी असते ती खरी नसते कार्बोहायड्रेड बंद केल्यावर त्याजागी काय खावे? लक्षत ठेवा फक्त तीन सूक्ष्म पोषके असतात. एक कमी झाले कि दुसरे वाढते. माझर रुग्ण स्निग्ध पदार्थ खातात. "काय?" तुम्ही म्हणाल त्याने काय होईल? मी सांगते तुम्ही आनंदी व्हाल. कारण त्यांची चव चांगली असते आणि त्याने समाधान वाटते. (टाळ्या ) (हशा) लक्षात ठेवा स्निग्ध पदार्थात सूक्ष्म पोषके असतात आणि ते तुमची रक्त शर्करा व इन्सुलिन पातळी नियंत्रित ठेवतात. आणि तेच महत्वाचे आहे. मी माझे आहाराचे नियम सांगते. या नियमांची तुम्ही आठवण ठेवणे हे जास्त महत्वाचे आहे. विशेषतः जर तुम्ही दहातील एक अमेरिकन असाल जयस इन्सुलिन प्रतिरोध आहे. पहिला नियम : हलके राहण्यास कमी स्निघांश किवा स्निग्धहीन किराणा पदार्थ जे चरबी शरीरातून टाकतात मात्र कार्ब व रसायने स्वीकारतात. दुसरा नियम अन्न खा जे असेल कमी कार्ब युक्त खरे अन्न कागदी डब्यातून येत नाही, आणि हे सांगायाल नको कि खरे अन्न नैसार्किक असते. तुम्ही ते पाहिल्यावर ओळखु शकला पाहिजे. तीन :नावडते काहीही खाऊ नका. चार: भूक लागल्यावरच खा. उगाच नका खाऊ. मग घड्याळ काहीही सांगो. पाचवे काय टाळावे ते कायम लक्ष्यात ठेवा. बटाटे.धन्य साखर काहीही नको. धान्य नको मोठी गोष्ट आहे? धान्य टाळां ' पण त्याची तर गरज आहे. नाही ते कार्ब आहे. पण कडधान्य मात्र उपयुक्त आहे. आपल्याजवळ फारच थोडे पदार्थ उरले आहेत जे पूर्ण कडधान्ये असतील पण ज्यांना कडधान्ये म्हटले जाते त्यातील बरेचसे उच्च प्रक्रियेने तयार होतात व त्यातील चोथा नष्ट होतो. किंवा ते पिठात रुपांतरी असतात. या दोन्ही बाबी असतात. तुम्ही जर इंसुलीन संवेदक असाल तर खरी पूर्ण कडधान्ये खावीत. पण जर तुम्ही अनेक इन्सुलिन प्रतीरोधक लोकांच्या गटात असाल त्याने नुकसानच होईल. मग जर तुम्हास इन्सुलिन सं वेदना असेल तर तुम्ही हे खाणार? मी त्याचे उत्तम उदाहरण आहे. वर्षापूर्वी मी कर्ब आहार कमी करण्याचे ठरविले माझ्या मधुमेही रुग्णांना सांगत असलेल्या प्रमाणात माझ्यावर तसे बंधन आरोग्यासाठी घालणे आवश्यक नव्हते. मी इन्सुलिन प्रतिरोधक नाही. तरीही जोपर्यंत तुम्हाला टोकाची लक्षणे दिसत नाही तोपर्यंत याचा तुम्हाला फायदाच होईल. जरी त्याची गरज नसली तरी मी तुम्हाला काही मुलभूत आहार दाखविते. माझ्या घरात हा सामान्य आहार आहे. तुम्हाला वाटेल मी माझा नियम मोडला काय? हा पाव नारळाच्या पिठापासून तयार केला आहे मी त्रयस अजूनही भाजत आहे. मी बिगर धान्य पीठ नारळ बदाम दाणे चोथा यांनी हा बनविला आहे ' हे चवदार आहे. हा माझा नमुनेदारआहे त्यात थोडे स्टार्च असते. मश्रूम भाजूनही होणारा आहार खात असते मी व माझे रुग्ण हे सोबत खात असतात आवडीने. पण यावरील शोधाबाबत काय? हा केवळ ऐकीव पुरावा झाला. नाही! असे कितीतरी प्रकारचे आहार आहेत जे कमी कार्ब धारक असतात. मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा व हृद्य धमन्यांचा विकारास, हा उत्तम उपचार आहे. अधिक अभ्यास सांगतो कमी कार्ब आहार हा जळजळ कमी करतो त्याचा कर्करोगाच्या प्रतिकारास मोठा उपयोग होतो. आम्ही आमच्या इस्पितळात एक अभ्यास पूर्ण केला आहे. आम्ही असे केले, ५० मधुमेही रुग्णांना कान`कमी कार्ब व ज्यास्त स्निग्धांश असलेला आहार दिला. आणि इतर ५० जणांशी त्याची तुलना केली जे ADA सुचविलेला आहार घेत होते. सहा महिन्याने आम्हास चयापचय क्रियेत लक्षणीय बदल आढळला कमी कार्ब गटात आणि याचा खर्च ही कमी आहे. वर्षाला ते २००० डॉलर वाचवितात. मधुमेहाची औषधे ते आता घेत नाहीत. प्रगती जलद होते. मधुमेहाच्या साथीत आपण वावरतो आहोत. आपला देश २५० बिलियन डॉलर दरवर्षी यासाठी खर्च करीत आहे. मी तुम्हाला एक चलचित्र दाखविते त्यातून कळेल ही सर्व बचत कोठून येते. यात इन्सुलिन पातळीतील फरक दाखविला आहे. दोनयात दिसते गटातील सहा महिन्यानंतर यात दिसते कमी कार्ब घेणाऱ्या गटाची इन्सुलिन पातळी कमी झाली. दर दिवशी ती ५०० युनिटने कमी झाली. ADA गटाने सुचविलेले उपचार घेणाऱ्या गटात दरदिवशी ३०० युनिटची वाढ झाली. दोन महत्वाच्ता गोष्टी आहेत. एक :इन्सुलिन महाग आहे. दोन या गटातील सर्वच काही सुरवातीस इन्सुलिन घेणारे नव्हते. याने माझा निष्कर्ष अधिक बळकट होतो. मी म्हणते हा आलेख सांगतो मधुमेहावर उपचाराचे दोन दृष्टीकोन. पहिला आमचा गट ज्याचे ध्येय आहे मधुमेह उलट करण्याचे. म्हणजे त्यांचे औषधे कमी करणे. दुसरा गट जो ADA जो उपचार पद्धती घेत आहे. ज्यात सांगितले जाते मधुमेह एक वाढत जाणारा आजार आहे. आणि त्यामुळे उपचारही वाढत जातो. तो वाढतो जोपर्यंत तुम्ही त्याचे कारण घालवीत नाही. मग समस्या आहे तरी कोणती? का नाही सर्वत्र कमी कार्ब आहाराची शिफारस केली जात? त्याची दोन कारणे आहेत. एक आहे ती स्थिती चालू ठ्वण्याचे धोरण जे मोडणे कठीण आहे. त्यात अनेक हितसंबंध आहेत. एका दशकापूर्वी कमी कार्ब आहार घेणे सुचविले जाई. पण नुकताच झालेला अभ्यास सांगतो याचा पुरावा नाही कि शिफारस करता येईल अमेरिकनना त्यांच्या आहारातून स्निग्धांश काढून टाकण्याचा. आणि म्हणूनच यात कार्ब आहाराचा समावेश झाला. अनेकांसाठी हा महत्वाचा प्रयोग होता. पण दुर्दैवाने तो असफल ठरला. दुसरे कारण आर्थिक आहे जे सर्वत्र असते. फसू नका.तुम्हाला आजारी ठेवण्यात अनेकांना पैसा मिळत असतो. या मार्गदर्शनाखाली दडले आहेत हितसंबंध माझ्या आरोग्यकेंद्रात मधुमेहाच्या साथीत करावयाचे उपचार स्पष्ट आहेत. अन्नापासून बचाव करण्यासाठी औषध घेऊ नका. या रोगाचे कारण आहे कार्बोहायड्रेड. ते कमी करा किवा बंद तरी करा, आपण नेहमी कशाचे स्मरण केले पाहिजे लक्षात ठेवा. आपल्याला माहित आहे फार पूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी, असलेल्या परिस्थितीत आपण आजही जावयास पाहिजे. आभारी आहे. (टाळ्या)