दर वर्षी लक्षावधी लोक मृत्यू पडतात अनेक प्रकारच्या दुर्घटनेत सुमारे अडीच दशलक्ष कायमचे जायबंदी व अपंग होतात. आणि या सर्वाना बरे होण्यास २० ते ३० वर्षाचा काळ लागतो प्रचंड आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. केवळ एक दिवस आधी यांना उपचार मिळाल्यास यांचे आरोग्य कमी वेळात सुधारते. बरे होण्याचा काळ हजार दिवसापासून ते तीनवर्षे कमी होतो कसे ते पहा? सुरवातीस मिळालेला उपचार जीवन वाचवू शकतो पुराचे संकट कमी करण्यास काय करावे एका गटाने पाणी रस्ते वीज पूर्ववत केली पाहिजे त्यानंतर बांधकाम करणारे व विमा एजंट यांनी आपले काम केले पाहिजे . घरांच्या पुनर्बांधणीसाठी या सर्वांनी काम केले पाहिजे. त्यामुळेच अर्थव्यवस्था सुरळीत होईल. आणि पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्यवस्था करून पुढील संकटावर मात करता येईल. बहुतेक विमा कंपन्यांनी मला सांगितले घरमालकांची नुकसान भरपाईचा दावा एक दिवस आधी केल्यास. सहा महिने आधी त्यांना भरपाई मिळेल. आपले घर बांधण्यास संकटकाळात यंत्रमानव वापरण्याची योजना मी मांडतो. कारण ते संकटातून वेगाने बाहेर काढतील. यातील काही तुम्ही पाहिली आहेत. हे आहे मानवरहित हवाई वाहन यांचे दोन प्रकार असतात. फिरत्या पंख्याची विमाने, दुसरी नुसते स्थिर पंख्याचे विमाने २००५ पासून यांचा वापर होत आहे. कटरिना. वादळात यांचा वापर झाला. ही विमाने कसे काम करतात सांगत्ये . याची रचना करणाऱ्यांनी द्भुत काम केले आहे. नुकसानीचा अंदाज याद्वारे कळतो जमिनीवरून जे दुर्बिणीतून राहून दिसणार नाही . उपग्रहाद्वारे दिसणार नाही उंचीवरून उडणार्या विमानातून दिसणार नाही पण केवळ बांधकाम अभियंता व विमा एजंट यांचीच गरज लागणार नाही तर या स्थिर पंखाच्या च्या विमानाची गरज लागेल. यांचा उपयोग पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी होतो. तुम्ही कोठे आहात जाणण्यास व तुमची सुटका करण्यास याने त्रिमितीय रचना कळते यांचा उपयोग आम्ही वाशिंग्टन राज्यात केला कारण तेथे मोठी समस्या होती जमिनीवरील व पाण्यातील स्थान निश्चित करण्याची शोध आणि सुटका साठी नाही सुटका व शोध घेणारी यंत्रणेचे नियंत्रण होते . त्यांना काय करतो माहित होते त्यांना अडचण होई ती नदी व त्यातील चिखलाची आणि पूरग्रस्तांची मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे आव्हान होते, साल्मोन माश्यांच्या शिकारीस धोका होता त्या वॉशिंगटन राज्यात. त्यसाठी त्यांना काय चालले आहे याची जाणीव देणे गरजेचे होते आर्लीगटन येथील लष्करी छावणीतून सात तासाचा प्रवास करीत आणि घटनास्थळी जाऊन UAV वापरून सर्व माहिती गोळा करून पुन्हा आर्लीगटन लष्करी छावणीत परत येतात-- सात तासात. आणि सतत आम्ही त्यांना आवश्यक माहिती दिली यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला असता तर तीन दिवस लागले असते-- ही माहिती उच्च दर्जाची होती. संपूर्ण बदल घडविणारी होती. केवळ या मानवरहित विमानांचा विचार करू नका. ते आकर्षक आहेत. पृथ्वीवरील ८०% प्राणी जीवन समुद्रात आहे. म्हणूनच आपली अनोखी साधने पाण्यात काम करणारी आहेत. तेथे आपण पुलाचा वापर करून किवा तत्सम उपाय अवलंबून कार्य करू शकत नाही. आणि त्यासाठी मानवरहित पाणबुड्या आहेत SARbot, हा त्यातील एक आहे खोल पाण्यात जाऊन ध्वनी लहरीचा ते वापर करतात. हे पाण्यातील वाहने आहेत हे अत्यंत महत्वाचे आहे ते दुर्लक्षित झाले आहेत जपानच्या सुनामीत काय झाले पहा या सुनामीत ४०० मैलाचा सुमुद्र किनारा उध्वस्त झाला अमेरिकेतील कटरिना वादळाने तर याच्या दुप्पट समुद्र किनारा उध्वस्त केला. सर्व पूल, बंदरे ,पाईप लाईन नष्ट झाले, आणि जर बंदरेच नसतील तर मदतीचे सर्व मार्गच खुटत्तात गरजूंना मदत करण्याचे हैतीच्या भूकंपात असेच घडले त्य्साठीच अशी पाण्यातील साधने महत्वाचे आहे. SARbot वरून पहा काय दिसते ते आम्ही मासेमारीच्या बंदरावरून कार्यरत आहोत आम्ही चार तासातच ध्वनी लहरीचा वापर करून ते बंदर चालू केले ज्यासाठी सांगितले जाई यासाठी सहा महिने लागतील. पाणबुडे याकामासाठी गोळा करण्यापूर्वी काम पूर्ण केले. आणि या पंबुद्याना हे काम करण्यास दोन आठवडे लागले असते आणि मासेमारीचा हंगाम त्यांना गमवावा लागला असता, जो तेथील लोकांचा आर्थिक पाया होता केप कोड प्रमाणे मानवरहित वाहने खूपच महत्वाची आहेत पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले यांत्रिक मानव आकाराने वळण आहेत, जे माणसे करू शकत नाही ते काम ते करतात. माणूस जाऊ शकणार नाही तेथे ते जाऊ शकतात. Bujold.हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. लहानसे मानव रहित जमिनीवर काम करणारे वाहन Bujold (हशा ) हेल्लो बुजोल्ड (हशा) याचा वापर world trade Center वरील हल्ल्यात झाला तेथील टॉवर १, २ आणि ४.कडे जाण्यास तुम्ही चढत आहात उध्वस्त खाली कोसळणाऱ्या इमारतीच्या सांगाड्यात बुजोल्ड ने काय दाखविले पहा. ज्या आपत्तीबद्दल आपण बोलत आहे तेथे मनुष्य व श्वान यांना जाता येत नाही तेथे आगीचे लोळ आहे खाली तळाशी जाऊन प्राण वाचविता येणे शक्य आहे या आगीतच जावे लागेल तेथे गेल्यावर हे यंत्र मानव वितळून खाली पडतात त्यांची जागा मानव व श्वान घेऊ शकत नाही, कबुतर ससाणा अथवा डाल्फिन घेऊ शकत नाही. ते नवीन गोष्टी करतात. ते प्रतिसाद देणाऱ्यांना व तज्ञ लोकांना वेगळ्या रीतीने मदत करतात. यंत्र मानवाचा आकार लहान करणे हा मोठा प्रश्न नाही तर ते अधिक उष्णता कसे सहन करू शकतील. आणि जास्त सेन्सर कसे वापरतील हा आहे. तसेच मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा. कारण या लोकांना योग्य वेळी योग्य अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे त्यांनी यासाठी त्वरित यंत्रमानव मिळविले पाहिजे अपघाताच्या ठिकाणी प्रवास करीत जाऊन वेळ दवडण्यापेक्षा. तेथील माहिती यांत्र्मानावाकडून इंटरनेटने मिळवावी. आपण त्याचा विचार करू. समजा ग्रामीण भागात रासायनिक पदार्थ नेणारी आगगाडी रुळावरून घसरली आहे. त्यावेलो रासायनिक अभियंत्यांना कशास तोंड द्यवे लागेल सचार अभियंत्यास काय करावे लागेल, त्यांना प्रशिक्षण दिले असणार का त्या देशाकडील यंत्रमानव वापरण्याचे? बहुदा नाही. त्यसाठी आम्ही ही माध्यमे वापरतो आणि लोकांना परवानगी देतो कोणताही त्यांना यंत्र मानव वापरण्याची जर ते यंत्र मानव वापरत असतील वा नसतील यंत्रमानव तुम्हास तीच माहिती देईल जी तो तज्ञ लोकांना देईल प्रश्न उरतो कोणास कोणती माहिती केव्हा मिळते एकाच मार्गाने ही माहिती सर्वाना प्रसृत करावयाची त्यांनी त्याचे वर्गीकरण करावे. याने सर्व नेटवर्क जाम होईल आणि त्यामुळे कार्यक्षमतेस बाधा येईल प्रत्येक जन या माहितीचा भाग मिळविण्यास कार्यरत राहील त्यांनाच या माहिती आधरे निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी या आव्हानांचा आपल्याला विचार करावा लागेल. ही एक माहिती आहे. आता वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे वळू बुजोल्ड कडून मिळालेली माहिती वापरून आम्ही तेथील प्रश्न सोडविला त्या कोसळणाऱ्या धुरात मातीच्या लोळात अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण खात्यास माहिती हवी होती आम्हाला ते माहित नव्हते सिव्हील अभियान्त्यानाही ही माहिती हवी होती आम्ही गोळा केलेली माहिती, पण त्या धुरात गेल्याने आमची मौल्यवान माहिती नष्ट झाली. ही माहिती परत मिळविणे हे आव्हान होते आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहचविणे. आणखी एक कारण आहे. काही इमारती शाळा इस्पितळे शहरातील सभागृहे-- यांची चारदा तपासणी झाली चार भिन्न एजन्सीकडून सर्व भागात. आम्ही यंत्रमानावाकडून मिळणारी माहिती त्यान देण्यची तयारी करीत होतो. तीएव देताना आम्ही ती माहिती लहान करून क्रमवार लावून देत होतो. त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी आणि आम्ही आता माहिती पुरविणे व प्रतिसाद देणे एकाचवेळी करीत होतो. कोणीही माहिती पाहू शकत होते. अशी आम्ही ती तयार केली होती. "डिजास्टर रोबोटिक्स" हे नाव बरोबर नाही. हे रोबोतब्द्द्ल नाही तर माहितीबद्दल आहे. (टाळ्या ) माझे तुम्हास आव्हान आहे पुढील वेळी तुम्ही जेव्हा आपत्ती ब्द्द्ल ऐकाल तेव्हा यंत्रमानव मिळवा. ते जमिनी त पाण्यात असतील ते आकाशात असतील, पण ते तेथे असतीलच. यंत्र मानवाकडे पहा. कारण यंत्रमानव येत आहेत संकटातून मुक्तता करण्यास. (टाळ्या )